मुख्य सामग्रीवर वगळा

Need Of Quick Action....!


Need Of Quick Action....!
       काल Factory मध्ये माझ दोन Foreigners सोबत संभाषण झाल, आम्ही सकाळी भेटल्याबरोबर एकमेकांना शुभ दिनाच्या शुभेच्छा देत असतो. त्याचप्रमाणे कालही दिल्या. गेल्याबरोबर थोडफार काम आटोपलं. माझ नवीन Joining असल्यामुळे मी सर्वांनाच काही ओळखत नव्हते, एक Philipines ची मुलगी होती तिने विचारलं Your from?, मी चटकन हसत उत्तर दिल “I am from India”. Ohhhh Really...? Yes! त्यावर ती उत्तरली... “नमस्ते” ती भलतीच खुश होऊन बोलायला लागली, You know Salman Khaan? Yeah i know. मला कळून चुकल हि सलमान खान ची भारीच Fan असावी बहुतेक. I Loooove him toooo much, Ohhh waahhww....! आता प्रतिउत्तर नाईलाजाने त्यावेळेला Possitive च द्याव लागल. पण बाई काही थांबेना You know this movie, this song अशे बरेच गाणी आणि सिनेमांची नाव तिने घेतली. तिला Amitabh Bachchan न ही खूप आवडतो अस म्हणाली. कभी ख़ुशी कभी गम हा तिचा आवडता सिनेमा, त्यातल बोले चुडिया, बोले कंगना... हे गाणंही तिने म्हणून दाखवलं, मी पण छान प्रतिसाद दिला. पण ती त्यावर म्हणाली,
Why Salmaan Khaan is still Single? If He get a Proposal from Foreign girl, then will he be ready for Marraige?,
Nooooo...!,
Ohhhh.... i think Katrina Kaif is his Girlfriend?
Not sure, but Media and Bollywood saying like that......
OK,
We Can’t find out reallity....
Hmmmm that’s also true.....
and why Aishwarya Rai Married with Abhishek? i don’t like they as a Couple...
(Just smiled)... but Media and Bollywood saying also that Aishwarya Rai was Salmaan khan’s exgirlfriend...
Aaaaaawww really?, she was??
Yeahh! त्यावर परत तिने विचारलं
Then why did she left Salmaan Khaan?
आता मात्र कहर झाला होता, अस वाटत होत, हिला गप्प करून बोलाव कि तो आता Jail मध्ये आहे. पण अस सांगण हि मला योग्य वाटल नाही. कारण नेहमीच मान वर करून अभिमानान आम्ही “जपान” मध्ये सांगत असतो. We are Indian, We are from India.... पण मला तिला सलमानबद्दल News update देण चूक वाटल, Face-to-face सांगण नको वाटल. तिला News chya वगैरे माध्यमातून केळेल तेव्हा कळेल. याच कारण मला लागलीच लक्षात आल आणि मी पटकन माझे विचार थांबवून असचं Casually बोलणं चालू ठेवलं....                                                                                                          
          संपूर्ण जगभरात खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असेल ते म्हणजे “Film Industry”, मग ती कोणतीही का असेना. Bollywood, Hollywood, Tollywood etc.... तर सांगायचा उद्देश असा कि, Film Stars हे आपल्या देशाला Represent करत असतात. त्यामुळे त्यांनी सामाजिक स्तरावर कस वागाव हे त्यांना काळाल पाहिजे. “देशाची जबाबदारी नसते हो आपल्याला पुढे नेण्याची, आपण देशाला पुढे नेत असतो....! आणि हि संधी तुम्हा Films Stars वरती सुद्धा मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. ती तुमच्या चाहत्यांनी तुम्हाला दिलेली आहे. सिनेमाश्रुष्टी हि समाजा मध्ये बदल घडून आणण्यासाठी नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येते, त्यामुळे कलाकारांनी सामाजिक भान ठेऊन वागावे. अशा काही विचारांमुळे मी “तीच” बोलणं Divert केलं.
          हे विचार संपताय नाही कुठे तर, दुसर्या एका Foreiner ने मला असंच Good Morning wish केल आणि विचारलं
So how was your weekend?,
Yeah it was fun, we had a lunch party with our Indian friends.
Ohhh....! i see, You are from India?
Yes...
Before two three days, i saw news about one Indian girl was Raped...! That news was very sad....... My wife always ask me to plan a trip for India, So i showed to my wife, see India is not safe for women... It’s not good to go India for trip...!
I immediately replied to him... That is true at some extent.....!, but tell me one thing which countries are very secure for women, So tell your wife Indian is not only safe for women but there is no country which is safe for women. She might be not reading news from world, how women are suffering in the world. Of course it is very shameful act (rape), irrespective of country or religion, they should be punished. But it cannot be denied that India is a country where diversity is unity. People from different culture and religion live together. Only few incidences make country shameful....., but India is the country you must visit in your lifetime to see the festival of colours and lights, forts, palaces and so on........India is incredible!!!  Ohhhh.... you are correct I am so sorry....
A..hhhhh no-no don’t say Sorry, it was very good discussion....!,
Nice to meet you Rashri-San...
Nice to meet you too Yoshinaga-San....
      अशा प्रकारे स्त्री जातीचं झालेलं आहे, कुठे कधी कोण कोणत्या प्रश्नांना समोर आणून फिरकवेल काही सांगू शकत नाही. त्यासोबत आपल्याला आपल्या देशात होणार्या घडामोडीं विषयी प्रतिउत्तर देता आल पाहिजे. कारण Rape, Crime, Castism’s हे संपूर्ण जगभरात चालत, फक्त भारतात Strict and Quick action घेतली जात नाही त्यामुळे ते जगभरात पसरत. आपण भारतात असतांना इतर देशांबद्दलच्या इतक्या गोष्टी ऐकतो का? त्याच कारण शेवटी सुद्धा हेच आहे..... Quick Action.....

राजश्री जगताप....






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...