Beuty_Spot....!
डोंबिवलीत मातृमंदिर होस्टेल वर राहत होते, रात्रीचे आठ वाजले होतेमुसळधार पाऊस पडत होता. तेव्हढ्या पावसात म्याडमच्या घरी तक्रार घेऊन गेले होते. मुलींच्या रूम मध्ये पाणी गळत होत. पण पुढाकार कोणी घेत नव्हत. मीच गेले जायला अर्धा तास लागला. घर पण मोठ्या मुश्किलिवर सापडल. डोंबिवली फारच वर्दळीच ठिकाण. शेवटी कसतरी पोहचले. जाऊन तिने मला एक तासाला जास्त वेळ बसवल. आणि काही कामत वगैरे नव्हती ती... फोन वर बोलली, नंतर कुणीतरी आले 20, 25 मिनिटे फॉरेन च्या गोष्टी चालल्या होत्या. त्यांच्या बोलण्याकडे माझ काही लक्ष्य नव्हत कारण पावणे दहा वाजले होते मला पुन्हा एवढ्या लांब परतायच होत आणि त्यातल्यात्यात रास्तेही माहित नव्हते. तीच मला फार आश्चर्य वाटल. तरी राग मात्र आलेला नव्हता. कारण होस्टेलवर मूली खरच त्रास फार सहन करत होत्या. शेवटी तासाभरा नंतर ती माझ्यासोबत बोलली माझ सगळ ऐकून घेतल आणि त्यावर इतक्या उद्धटपणे उत्तरली कि मला रडू येऊ लागल कारण मोठ्या उम्मेदिने मी एवढा वेळ बसले होते. तीच म्हणणे होत कि आम्ही देणग्या मागाव्यात. माझ मत होत तुम्ही संस्थेच्या होस्टेल च्या फिया वाढवा आम्ही द्यायला तयार आहोत. मुलींना नोकरी करुण अभ्यास करावा लागतो. तर एवढा वेळ मिळत नाही. पण एवढ बोलून सुद्धा तिने बरोबर गप्प केल. तेव्हा मला कुणालाही उलट बोलता येत नव्हते. उदया आपटे बाईना सांगते म्हणाली आणि मी एकदा येते होस्टेल वर येते. बघू काय करायच ते. आणि मी तिथुन एवढी निघाले कि मला काही सुचत नव्हत. केवळ हया विचरणांनी कि कुणी अस सुद्धा वागु शकते का? यांच्यावर मुलींची एवढी जबाबदारी असतांना हे अस कसे बोलू शकतात. विचरांच थैमान माजल होत. दहा वाजले रिक्शा मिळत नव्हती. 15,20मिनिटे भटकले तेव्हा मिळाली ती पण स्पेशल करावी लागली. रिक्शात बसल्या बसल्या खुप रडले. पप्पांना फोन केला. तर ते म्हणाले संस्था चालवणारी लोक असेच असतात. तू सोबत कुणालाही नेल नाहीस. कुणी आलेल नव्हत होस्टेल वर मग निघाले मीच. वेळ किती झालाय काही गरज नव्हती तुला जायची. काही नाही पप्पा मी पोहचेल बरोबर. त्यात संस्थेच्या लोकांविषयी बरच काही मला माहिती झाले. रिक्शातुन उतरले. पाऊस म्हणतो मी. डोंबिवलीत ईतक पाणी भरलेल होत. 11.30 ला पोहचले आले कडक पाण्याने अंघोळ केली. जेवण करायची इच्छा नव्हती. पायाच्या नखांमध्ये माती अडकलेली. आजूबाजूला पाहिल तर कम्पोस कर्कटक डिसल घेतल आणि नख कोरले. त्याच विचारात अजूनही होते मी कर्कटक जोरात अंगट्याच्या नखात गेल. आणि बोट रक्त बंबाळ झाल. फार कळवळले रडले, खुप वाइट दिवस गेल्यासारख वाटल. तसच बोट करकसुन बांधल गोळी घेतली आणि झोपले. सकाळी कामावर गेले पण मला खुप यातना होत होत्या बारा वाजेपर्यंत सहन केल. मैत्रीण क्लिनिक मध्ये नोकरीला होती तिला फोन केला ती म्हणाली मी तुझ्यासाठी लवकर क्लिनिक उघडते ये तू पण डॉक्टर 2 नंतर येतील. सरांना विनंती केली आणि 1 पर्यंत पोहचले तिहि तिथे पोहचली. बांधलेल बोट सोडतासोडता काय हे? काही करत असते तू...! लहान आहेस का कळत नाही तुला एवढ्या प्रेमाने बोलली माझ अर्ध दुखन कमी झाल . सर येईपर्यंत आम्ही छान गप्पा मारल्या. सर आल्यावर पुन्हा त्यांनी बोटाच क्लीनिंग केल माझ्या उजव्या पायाच्या अंगठयावर जिथे लागलेल त्याशेजारीच छानसा "Beuty Spot aahe". हे पण लागलय का? दोघी एकदम उत्तरलो नाही सर "तीळ" आहे. Ohhhh Beuty Spot?..., विदेश दौरा आहे बर.अं....! आम्ही दोघीही खुश होऊन हसलो. या काही सेकंदात मिनिटांत माझ बोट अजिबात दुखल नाही मी चक्क दुखन विसरून गेले.
आणि आज मी विदेश दौराच नाही तर, विदेशात राहते. त्याचबरोबर आता नवऱ्यासोबत विमानात बसले "होकाइदो" शहरात जाण्यासाठी. लग्न ठरल्या वेळी आणि जेव्हाही विमान प्रवास करते म्हणजे एरवी सुद्धा बर.. पूनम आणि सरांची ची आठवण येते.. कुणाच्या तरी मुखतले बोल आपल्या आयुष्यासाठी चांगले ठरले याची जाणीव काही औरच आहे. डॉ. शशांक मुळगावकर नाव त्यांच चरणी रोड गायवाडी
आणि त्या गेलेल्या वाईट दिवसाची तर नेहमीच त्यामुळे मी असाच विचार करते कुठली वाईट वेळ ही भविष्यासाठी चांगली ठरु शकते सांगता येत नाही. त्यामुळे जिंदगी के मजे लेलो भाई लोग.... चलो फ्लाईट टेक ऑफ होतेय बाय-बाय 🙋🏻♀️🙋🏻♀️
डोंबिवलीत मातृमंदिर होस्टेल वर राहत होते, रात्रीचे आठ वाजले होतेमुसळधार पाऊस पडत होता. तेव्हढ्या पावसात म्याडमच्या घरी तक्रार घेऊन गेले होते. मुलींच्या रूम मध्ये पाणी गळत होत. पण पुढाकार कोणी घेत नव्हत. मीच गेले जायला अर्धा तास लागला. घर पण मोठ्या मुश्किलिवर सापडल. डोंबिवली फारच वर्दळीच ठिकाण. शेवटी कसतरी पोहचले. जाऊन तिने मला एक तासाला जास्त वेळ बसवल. आणि काही कामत वगैरे नव्हती ती... फोन वर बोलली, नंतर कुणीतरी आले 20, 25 मिनिटे फॉरेन च्या गोष्टी चालल्या होत्या. त्यांच्या बोलण्याकडे माझ काही लक्ष्य नव्हत कारण पावणे दहा वाजले होते मला पुन्हा एवढ्या लांब परतायच होत आणि त्यातल्यात्यात रास्तेही माहित नव्हते. तीच मला फार आश्चर्य वाटल. तरी राग मात्र आलेला नव्हता. कारण होस्टेलवर मूली खरच त्रास फार सहन करत होत्या. शेवटी तासाभरा नंतर ती माझ्यासोबत बोलली माझ सगळ ऐकून घेतल आणि त्यावर इतक्या उद्धटपणे उत्तरली कि मला रडू येऊ लागल कारण मोठ्या उम्मेदिने मी एवढा वेळ बसले होते. तीच म्हणणे होत कि आम्ही देणग्या मागाव्यात. माझ मत होत तुम्ही संस्थेच्या होस्टेल च्या फिया वाढवा आम्ही द्यायला तयार आहोत. मुलींना नोकरी करुण अभ्यास करावा लागतो. तर एवढा वेळ मिळत नाही. पण एवढ बोलून सुद्धा तिने बरोबर गप्प केल. तेव्हा मला कुणालाही उलट बोलता येत नव्हते. उदया आपटे बाईना सांगते म्हणाली आणि मी एकदा येते होस्टेल वर येते. बघू काय करायच ते. आणि मी तिथुन एवढी निघाले कि मला काही सुचत नव्हत. केवळ हया विचरणांनी कि कुणी अस सुद्धा वागु शकते का? यांच्यावर मुलींची एवढी जबाबदारी असतांना हे अस कसे बोलू शकतात. विचरांच थैमान माजल होत. दहा वाजले रिक्शा मिळत नव्हती. 15,20मिनिटे भटकले तेव्हा मिळाली ती पण स्पेशल करावी लागली. रिक्शात बसल्या बसल्या खुप रडले. पप्पांना फोन केला. तर ते म्हणाले संस्था चालवणारी लोक असेच असतात. तू सोबत कुणालाही नेल नाहीस. कुणी आलेल नव्हत होस्टेल वर मग निघाले मीच. वेळ किती झालाय काही गरज नव्हती तुला जायची. काही नाही पप्पा मी पोहचेल बरोबर. त्यात संस्थेच्या लोकांविषयी बरच काही मला माहिती झाले. रिक्शातुन उतरले. पाऊस म्हणतो मी. डोंबिवलीत ईतक पाणी भरलेल होत. 11.30 ला पोहचले आले कडक पाण्याने अंघोळ केली. जेवण करायची इच्छा नव्हती. पायाच्या नखांमध्ये माती अडकलेली. आजूबाजूला पाहिल तर कम्पोस कर्कटक डिसल घेतल आणि नख कोरले. त्याच विचारात अजूनही होते मी कर्कटक जोरात अंगट्याच्या नखात गेल. आणि बोट रक्त बंबाळ झाल. फार कळवळले रडले, खुप वाइट दिवस गेल्यासारख वाटल. तसच बोट करकसुन बांधल गोळी घेतली आणि झोपले. सकाळी कामावर गेले पण मला खुप यातना होत होत्या बारा वाजेपर्यंत सहन केल. मैत्रीण क्लिनिक मध्ये नोकरीला होती तिला फोन केला ती म्हणाली मी तुझ्यासाठी लवकर क्लिनिक उघडते ये तू पण डॉक्टर 2 नंतर येतील. सरांना विनंती केली आणि 1 पर्यंत पोहचले तिहि तिथे पोहचली. बांधलेल बोट सोडतासोडता काय हे? काही करत असते तू...! लहान आहेस का कळत नाही तुला एवढ्या प्रेमाने बोलली माझ अर्ध दुखन कमी झाल . सर येईपर्यंत आम्ही छान गप्पा मारल्या. सर आल्यावर पुन्हा त्यांनी बोटाच क्लीनिंग केल माझ्या उजव्या पायाच्या अंगठयावर जिथे लागलेल त्याशेजारीच छानसा "Beuty Spot aahe". हे पण लागलय का? दोघी एकदम उत्तरलो नाही सर "तीळ" आहे. Ohhhh Beuty Spot?..., विदेश दौरा आहे बर.अं....! आम्ही दोघीही खुश होऊन हसलो. या काही सेकंदात मिनिटांत माझ बोट अजिबात दुखल नाही मी चक्क दुखन विसरून गेले.
आणि आज मी विदेश दौराच नाही तर, विदेशात राहते. त्याचबरोबर आता नवऱ्यासोबत विमानात बसले "होकाइदो" शहरात जाण्यासाठी. लग्न ठरल्या वेळी आणि जेव्हाही विमान प्रवास करते म्हणजे एरवी सुद्धा बर.. पूनम आणि सरांची ची आठवण येते.. कुणाच्या तरी मुखतले बोल आपल्या आयुष्यासाठी चांगले ठरले याची जाणीव काही औरच आहे. डॉ. शशांक मुळगावकर नाव त्यांच चरणी रोड गायवाडी
आणि त्या गेलेल्या वाईट दिवसाची तर नेहमीच त्यामुळे मी असाच विचार करते कुठली वाईट वेळ ही भविष्यासाठी चांगली ठरु शकते सांगता येत नाही. त्यामुळे जिंदगी के मजे लेलो भाई लोग.... चलो फ्लाईट टेक ऑफ होतेय बाय-बाय 🙋🏻♀️🙋🏻♀️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा