BAGHBAN बाग को जनम देने वाला बागबान , परिवार को जनम देने वाला पिता .. दोनो ही अपने खून पसीने से अपने पोधो को सींचते हैं …. न सिर्फ अपने पेड़ से उसके साए से भी प्यार करते हैं “ क्या मिसाल दूँ मैं तेरी , नाम लूँ मैं किसका”....! “माणसाने नेहमी महत्वकांक्षी असावं” हे त्याचं “ब्रीद” वाक्य आहे. अर्थात ते आम्हा तिघांना नेहमीच मोठ्या मोठ्या उदाहरणांतून हे समवून सांगतात. जिद्दी पणा अंगी असल्याशिवाय आपण कोणतीच गोष्ट साकारू शकत नाही, ना कोणतेच ध्येय, उद्धिष्ट गाठू शकत. हो पण त्यासाठी आयुष्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या हे समजलं पाहिजे, त्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. नुसतच आपलं काहीतर मनाला वाटलं म्हणून कराव किंवा कोणतीतरी वेळ मारून नेण्यासाठी झगडाव असं नाही तर, आपल्या प्रत्तेक निर्णयाला, प्रत्तेक कृतीला महत्वं असावं. जो माणूस महत्वकांक्षी असतो तोच उज्वल भविष्य गाठू शकतो. कोणत्याही कामात फक्त मेहनत जिद्द असून चालत नाही तर ती गोष्ट किती महत्वाची आहे यावर आपलं भविष्य ठरत. फक्त जिद्द नाही तर महत्वाच्या गोष्टीत जिद्दी अ...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....