दुखः.! आमच्या पिढीचे, दिवस बदलता येत नसल्याचे.... “बदल हा अनिवार्य आहे”. तो केलाच पाहिजे बर्याचश्यां रूढ़ि परंपरा बदलत आहेत त्याचप्रमाणे ही सुद्धा बदलन तेवढच गरजेच आहे. म्हणून काय त्यावर हा पर्याय नाही "लग्न करू नका", किती दिवस निसर्ग चक्र म्हणून हे सगळ चालवत यायच. किती दिवस हि आपली परंपरा किंवा संस्कृती आहे. हे जबरदस्तीन मनावर बिंबवत राहायचं, खरच किती स्त्रिया यात खुश आहेत..? लग्ना च्या दिवसापासूनच मुलाने मुलीला घेऊन वेगळ राहिल पहिजे..... तस आई वडिलांनी खुद्द मुलाला परवानगी द्यावी. लग्ना आधीच हे सूचित करून ठेवाव. लांब राहून नाती तुटत नसतात , ती अजुन चांगली होतात. भांडण होण्याअगोदरच काळजी घेतली तर सगळेच खुश राहतील... आणि एकत्र रहाणे हि संकल्पना खरोखरच किती दिवस फलास येते तीन वर्षे? पाच वर्षे? की दहा वर्षे? शेवटी भांडणांचा कल्लोळच... रुसवे-फुगवे, हेवे-दावे, टोमणे-टाममे, शिवीगाळ, रोजच्या रोज भांडण हे सगळ होईपर्यंत एकत्र राहण्याची हौस असते. शे...
This blog is about stories of my life and things happening in surrounding....